Saturday, 11 July 2015
Thursday, 9 July 2015
Friday, 29 May 2015
शिवाजी महाराजांचे जाती विच्छेदन काम
शिवाजी महाराजांचे जाती विच्छेदन काम
छत्रपती शिवराय हे लहान वयातच जातीयतेला छेद देण्यास सुरुवात केलि आणि त्यासाठी त्यांना जिजाऊ मासाहेब यांनी प्रेरणा दिली होती त्यामुळे शिवराय हे मावळ खोऱ्यात अगदी सर्वसामान्य लोकांच्या घरी जावून मीठ चटणी भाकरी खात असत असा त्यांचा दिनक्रम असे कोणत्या हि जातीचा किंवा कोणत्या धर्माचा भेदभाव नसे केवळ आपले सवंगडी हे एक मानव आहेत बस अन्य काही नाही त्यामुळे त्यांच्या सोबत अठरा पगड जातीची लोक जमा झाली हा एक इतिहास आहे आणि तो कोणी नाकारू शकत नाही तर शिवरायांचे जाती विच्छेदन कसे केले ते आपण पाहणार आहोत त्यासाठी त्यांच्या बालवयातील काही गोष्टी पाहू या
शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरझाला आणि हा किल्ला शक राजांच्या च्या काळात बांधण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे शक राजे नागवंशी राजे होते हा किल्ला नागवंशी राजाने बांधला असल्याने किल्यावर आपणाला काही प्रवेश द्वारावर नाग चिन्ह दिसतात या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने जातीचे विच्छेदन सुरु झाले शिवरायांनी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेतले लहान पाणी राजे महार वस्ती मध्ये जास्त रमत असत त्यांच्या घरातील चटणी भाकर आवडीने खायचे त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी आपुलकीची भावना निर्माण झाली महार समाज त्याकाळी मुस्लिम शासकांच्या दरबारी होता आणि शिवरायांनी या समाजाला जवळ केले कारण मासाहेब जिजाऊ यांनी त्यांना वेगळे असे एक माहिती सांगितली हि माहिती शिवाजी राजे संभाजी राजांना सांगताना सांगत आहेत जेव्हा शिवरायांच्या कानावर संभाजी राजाबद्दल तक्रारी आली ब्राह्मण मंत्र्यांनी त्या तक्रारी शिवरायांना सांगितल्या कि बाळराजे हे अस्पृश्य लोकांच्या घरी जातात त्यांच्या घरी जेवतात वैगरे ब्राह्मण मंत्र्यांना चांगले माहित होते कि शिवराय सुद्धा लहानपणी तेच करायचे पण प्रयत्न करावा म्हणून त्यांनी राजांकडे तक्रार केली आणि राजे संभाजी राजे यांच्याकडे आले त्यांना सांगू लागले बाळराजे आम्हाला अशी माहिती भेटली आहे कि आपण अस्पृश्य समजाच्या लोकांच्या घरी जाता जेवता खरे आहे का संभाजी राजे यांनी सुद्धा हो म्हटले व शिवराय आपल्या या भावी राजाच्या वाट चालीबद्दल खुश झाले . संभाजी राजे यांना वाटले कि राजे नाराज होतील म्हणून ते गंभीर होवून शांत उभे राहिले शिवरायांनी संभाजी राजे यांना जवळ घेतलं आणि म्हटले बाल राजे रयतेच्या राजाचे खरे स्थान हे रयतेत असते रयतेच्या सुखा दुःखात सहभागी होणे हे राजाचे काम असते जे राजे महालात राहतात आणि त्यांची रयत हि झोपडीत राहते आणि जे राजे रयतेच्या झोपडीपर्यंत जातात ते राजे रयतेला महालात नेवून बसतात आणि राजे रयतेचे अश्रू पुसणे हे राजाचे कर्तव्य असतेच पण त्या रयतेच्या डोळ्यात अश्रू येत कामा नये हे राजाचे आद्य कर्तव्य आहे हे नेहमी स्मरणी असावे राज्य करणे हा नंतरचा भाग आहे तुम्ही अस्पृश्य लोकांच्या घरी जाता अशा लोकांना आपले समजता त्यांना आपलेसे करता हि स्वराजाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे तुमचा हा जनसंपर्क वाढवणे हे राज्य सामान्य रयतेचे असून तुम्ही आम्ही हे फक्त त्यांचे पालक आहोत मालक नाही रयतेमध्ये राजाप्रती विश्वास उत्पन्न करणारा रयतेला समानतेची वागणूक देणारा निर्भय जीवनाची हमी देणारा तुमचा कार्यक्रम चालू ठेवा तुमचा अश्व योग्य दिशेने चालला आहे त्याचा वेग वाढवा
अजुन एक राजे आमच्या आऊसाहेब आणि आपल्या मोठ्या आऊसाहेब यांनी आम्हास जे सांगितले होते राजे तुम्हास आम्ही तेच सांगतो आहोत या राज्यातील वतनदार आणि ब्राह्मण मंडळी प्रसंग आला तर धन्याशी बेईमानी करतात थोड्याश्या अमिषाला बळी पडतात परंतु मरेपर्यंत निष्ठेने साथ देतात ती हि लोक आज आपल्या स्वराज्यातील जे किल्ले बांधले ते याच लोकांनी किल्ले बांधताना कोणत्याही संपत्तीची आस न धरता घामाच्या धारा त्या किल्ल्यावर शिंपल्या त्या याच लोकांनी किल्ले बांधताना लागणारे पत्थर घडविताना छिन्नीने रक्ताळलेले हात याच कष्टकरी लोकांचे आहेत त्यांच्या बलिदानामुळे आज एक एक बुरुज अजिंक्य झालेला आहे
बाळराजे अजून एक आऊसाहेब नेहमी सांगतात कि इमानाने काम करणे हे यांच्या स्वभावातील एक दोष आहे राजे या स्वराज्यासाठी जास्त कष्ट करणारा समाज हा महार आहे ह्या लोकांचे इमान कोणालाच विकत घेता आले नाही अजून याच लोकांच्या नावाने हा महाराष्ट्र आहे राजे या लोकांची निष्टा वादातीत आणि पराक्रम अतुलनीय आहे आणि म्हणून राजे आमच्या किल्ल्याची किल्लेदारी जास्त हि याच समाजातील लोकांना आहे कारण राजे ब्राह्मण किल्लेदार एकवेळ आमिषापोटी या भीतीपोटी किल्ला देवून टाकतील पण राजे हे लोक ना हि संपत्तीला आपले मानतात आणि नाही भीती भयाला नाही मरणाला त्यामुल राजे आज आपले गड किल्ले मजबूत आहेत आणि राजे आपल्या गोदर सुद्धा जे किल्ले बांधले गेलेत ते सुद्धा याच लोकांनी बांधले आहेत म्हणून प्रत्येक किल्ल्यावर नागाचे चिन्ह कोरलेले असते आणि राजे आपण हि याच नागाचे चिन्ह गडावर कोरत असतो राजे जेव्हा जेव्हा या स्वराज्याचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा तेव्हा प्रथम महार लोकांचा गौरव होईल मग इतर लोकांचा राजे हे लोक थेट नाग लोकांच्या वंशाची आहेत राजे या महाराष्ट्रावर एक वेळी या लोकांचेच राज्य होते त्यांची राजधानी आज हि नागपूर म्हणून आहे राजे पण या पराक्रमी नागवंशीय लोकांना इथल्या स्वार्थी धर्मपंडितांनी अस्पृश्यतेचा शिक्का माथी मारून इतिहास कलंकित केला
राजे तो कलंक पुसून काढण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे आऊसाहेब सुद्धा आम्हाला अनेकवेळा हि गोष्ट सांगितली आहे ज्यांनी या देशातून समतेचा अहिंसेचा संदेश देणारा बुद्धाचा धम्म संपवला राजे ते लोक आपले स्वराज्य हि संपवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत यांची निष्टा या मातीवर येथील लोकांवर नसून त्यांना गुलाम करण्यात आणि त्यांचे शोषण करण्यात राहिलेली आहे म्हणून ते येन केन प्रकारे स्वराज्याला विरोध करत आले आहेत कोण ;कोठले आदिलशाह मोगल इंग्रज पोर्तुगीज यांना आपले वाटत आहेत आणि इथली लोक यांना परकीय वाटत आहेत यांच्या विरोधाची पर्वा आपण करू नये राजे यांच्या प्रतीक्रांतीवादी हालचाली बाबत मात्र दक्ष रहा व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी हे रयतेचे राज्य बुडवण्याचा प्रयत्न करतील वेळ आली तर सर्वसामान्य स्वराज्यासाठी प्राण देतील पण हे स्वार्थी लोक गनिमाला सामील होवून आपला स्वार्थ साधतील आणि आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतील
राजे सर्व सामान्य रयतेच्या भरवश्यावर आदर्श कारभार करू शकता आणि हे राज्य राखू शकता जैसा आम्हास आमच्या आऊसाहेब यांचा पूर्ण पाठींबा होता तैसेच आमचासुद्धा ठाम पाठींबा आहे आपण वेगाने हे काम वाढवावे आम्ही सर्व सैन्यास मावळा म्हणतो कारण जातीचा उल्लेख नामोनिशान मिटवणारा हाच तो शब्द इतिहास घडावेल मानवमुक्तीचा संदेश देईल मानवाला गुलामीतून मुक्त होण्यास अखंड प्रेरणा देईल
शिवरायांचा अजून एक दाखला देता येईल ती म्हणजे प्रतापगड चे बांधकाम पूर्ण झाल्यावर हिरोजी इंदुलकर यांनी गडावर तुळजा भवानीचे मंदिर बांधण्यास घेतले मंदिर बांधून पूर्ण हि झाले आणि मंदिराच्या उद्घाटनाची वेळ आलि होती ते शिवरायांच्या हातून झाले पाहिजे म्हणून शिवराय यांना उद्घाटना साठी बोलावण्यात आले गडावर मंदिर बांधले ते फक्त श्रद्धेसाठी सैनिकांची श्रद्धा होती म्हणून महाराजांनी कधी त्याला सार्वजनिक महत्व दिले नाही किंवा तसा कोणता उत्सव देखील केला नाही महाराज मावळ्यांना त्यांच्या श्रद्धा पाळावयास त=देत असत मात्र अंधश्रद्धेला अजिबात थारा देत नव्हते महाराज पक्के विज्ञानवादी आणि तर्कवादी होते
या उद्घाटन दिनाच्या दिवशी महाराज मासाहेब यांना घेवून प्रतापगडावर आले नवीन बांधून झालेल्या गडावर राजांची करडी नजर असे आणि मंदिराच्या उदघाटन दिवशी राजे यांची नजर आपल्या मावळ्यांवर पडली तर मंदिराचे व मूर्तीची घडवणूक करणारे साईनाक महार राजांनी पहिले तर साईनाक आहेत राजांनी साइनाक महार यांना जवळ बोलावले आणि भवानी देवीच्या पालखीला खांदा द्यायला सांगितले पण त्यावेळी विश्वनाथ भट हडप यांनी राजांना सांगितले कि महाराज हि अस्पृश्य माणसे यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल म्हणून विश्वनाथ भट याने साइनाक यांना थांबायला सांगितले आणि पालखीला पुढे जा सांगितले असता राजे कडाडले पालखी क्षणभर देखील पुढे सरकता कामा नये व विश्वनाथ भट यांस सांगितले कि विश्वनाथ भट काय म्हणालात आपण या लोकांच्या सावलीने देवीची मूर्ती भंग पावेल एवढी ताकद आहे यांच्या सावलीत भट इथे राजांनी या लोकांनी ज्यांची सावली पडते म्हणून विटाळ होतो त्या सावलीला शक्तिमान आहे का म्हणून सांगितले . राजे म्हणत आहेत आहो विश्वनाथ भट ऐसे असते तर अफजल खान याने यांच्याच सावलीचा वापर करून सर्व देवांच्या मुर्त्या फोडल्या नसत्या का त्याने सुतकी आणि हातोडे कशाला वापरले असते
आणि आपण ज्या देवीची मूर्तीची प्राण प्रतिष्टापणा करणार आहोत ती मूर्ती आणि हे मंदिर कोणी बांधले एकेक दगडाला छन्नि हातोड्याने आकार कोणी दिला याच हातानी ना यांच्याच हातून हे सारे घडले असता त्यांचा क्रीत्येकदा त्या मूर्तीस स्पर्श झाला असेल आता जर का याच हातानी सर्व काही केले असेल तर त्याच हातानी या देवीची मूर्तीच्या प्रतिष्ठापना का करू नये असा सवाल त्यांनी पुजाऱ्य ला विश्वनाथ भट याला केला त्यावर भट निरुत्तर झाला महाराज म्हणाले अरे हि तर शुद्ध बेईमानी आहे अस्पृश्यांनी घडविलेले मंदिर चालते मूर्ती चालते परंतु त्यांची सावली पडली तर मंदिर व त्याचे पावित्र्य भंग पावते ज्यांच्या घामाने आणि रक्ताने हा देव घडला तो त्यांच्या सावली पडल्याशिवाय का आणि त्यांचा स्पर्श झाल्याशिवाय घडू शकला असता का जे लोक देवाला घडवण्याचे काम करतात त्याच लोकांना तुम्ही देवाचे दर्शन घेण्यावाचून वंचित ठेवता हे योग्य नव्हे विश्वनाथ भट देव घडविण्यात तुमचे योगदान काय आहे तर शून्य तरी हि तुम्ही देवावर हक्क सांगून झोळी भरायला मात्र पुढे येत आहात हि वृत्ती म्हणजे मानवी सभ्यतेला काळिमा फासणारी आहे . या साइनाक पुढे या आणि मूर्तीच्या पालखीला खांदा द्या आणि महाराजांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्टा साइनाक यांच्या हातून केली पण इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी कधी सांगितले नाही महाराजांनी तर अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्या लोकांकडून देवीच्या मूर्तीची प्रतीष्टापणा करून एक नवा समानतेचा संदेश या देशास दिला आणि महाराज यांनी सामाजिक रणांगणातील लढाई जिंकली होती या लढाई स पहिली म्हणणे शक्य नाही कारण या अगोदर राजे या लोकांच्या घरी जावून जेवण घेत असत एका ताटात जेवणारा राजा हा त्यावेळी एकच होता ते म्हणजे शिवराय शिवरायांनी जातीप्रथा अशी काय उलथून पडली कि ब्राह्मण मंडळी च काय जातीच्या लोकांना आपण श्रेष्ठ आहोत याचे भान राहू दिले नाही असा वचक निर्माण केला होता महाराजांनी अस्पृश्य निवारनेचे काम सर्व ठिकाणी केले आणि किल्ले गानिमांसाठी मात्र कायमचे अशक्य करून ठवले वेळप्रसंगी प्राण देतह होते प्न्ब किल्ला कधी दिला नाही फितुरीने कधी दिला नाहीच पण लढाईत सुद्धा दिला नाही . महाराजांच्या या सामाजिक सुधारणेचा किल्ले बांधणी मोहिमेतुन अस्पृश्यतेचे देशपातळीवर उच्चाटन करणारा किल्लेदार पुढे तीनशे वर्षाने जन्माला आला आणि त्याने खऱ्या अर्थाने महाराजाचांचे स्वप्न पूर्ण केले त्या स्वयंपूर्ण आणि हुशार किल्लेदाराचे नाव होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हजारो वर्षापासून चालत आलेल्या गुलामगिरीच्या भिंती पाडल्या गेल्या भूमिपुत्रावरील परकीयांचे आक्रमण दूर लोटले गेल आणि मुलनिवाशी बहुजन समाजाला त्यांचा हक्क लागला आणि याच गोष्टीची नेहमी आठवण म्हणून आपल्या राजाचे नाव आपल्या लेटर हेड वर हमेशा राहिले आहे पण काही लोक ते नाकारत आहे आणि त्यासाबंधीचे अप्रकाशित साहित्य लोकांपुढे येवू दिले जात नाही कारण बाबासाहेब हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात म्हणून एकीकडे हा खेळ केला जात आहे महाराजाची वतनदार यांच्यावर नजर होतीच म्हणून त्यांनी वतन खालसा केले पगारी नोकर ठेवले असे पगारी नोकर ठेवणारा राजा म्हणून नागवंशी राजा म्हणून शिवराय नागवंशी सम्राटांच्या यादीत अगदी वरचढ ठरतात महाराज वारसा प्रमाणे कोणालाच जहागिरी देत नव्हते आणि एका प्रदेशात एकच अधिकारी जास्त काल ठेवत हि नसत
महाराज यांनी आपल्या सैन्यात जे खाजगी पथक होते त्याचा प्रमुख नार नाक याची निवड केली शिवरायांनी समुद्रावर आरमार बांधून समुद्र उल्लघन या बंदिस प्रथम तडा दिला आणि समुद्रावर पहिले वर्चस्व बांधल आणि इतक प्रबळ बांधले कि दर्यावर हुकुमत फक्त आणि फक्त राजांची होती असे शिवरायांच्या कार्याची थोडक्यात माहिती अशी अनेक उदाहरणे आहेत अनेक प्रसंग आहेत कि शिवरायांची जाती फेकून देण्यास फार मोलाची कामगिरी केली म्हणून आज शिवराय इतिहासात अमर आहेत
छत्रपती शिवराय हे लहान वयातच जातीयतेला छेद देण्यास सुरुवात केलि आणि त्यासाठी त्यांना जिजाऊ मासाहेब यांनी प्रेरणा दिली होती त्यामुळे शिवराय हे मावळ खोऱ्यात अगदी सर्वसामान्य लोकांच्या घरी जावून मीठ चटणी भाकरी खात असत असा त्यांचा दिनक्रम असे कोणत्या हि जातीचा किंवा कोणत्या धर्माचा भेदभाव नसे केवळ आपले सवंगडी हे एक मानव आहेत बस अन्य काही नाही त्यामुळे त्यांच्या सोबत अठरा पगड जातीची लोक जमा झाली हा एक इतिहास आहे आणि तो कोणी नाकारू शकत नाही तर शिवरायांचे जाती विच्छेदन कसे केले ते आपण पाहणार आहोत त्यासाठी त्यांच्या बालवयातील काही गोष्टी पाहू या
शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरझाला आणि हा किल्ला शक राजांच्या च्या काळात बांधण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे शक राजे नागवंशी राजे होते हा किल्ला नागवंशी राजाने बांधला असल्याने किल्यावर आपणाला काही प्रवेश द्वारावर नाग चिन्ह दिसतात या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने जातीचे विच्छेदन सुरु झाले शिवरायांनी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेतले लहान पाणी राजे महार वस्ती मध्ये जास्त रमत असत त्यांच्या घरातील चटणी भाकर आवडीने खायचे त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी आपुलकीची भावना निर्माण झाली महार समाज त्याकाळी मुस्लिम शासकांच्या दरबारी होता आणि शिवरायांनी या समाजाला जवळ केले कारण मासाहेब जिजाऊ यांनी त्यांना वेगळे असे एक माहिती सांगितली हि माहिती शिवाजी राजे संभाजी राजांना सांगताना सांगत आहेत जेव्हा शिवरायांच्या कानावर संभाजी राजाबद्दल तक्रारी आली ब्राह्मण मंत्र्यांनी त्या तक्रारी शिवरायांना सांगितल्या कि बाळराजे हे अस्पृश्य लोकांच्या घरी जातात त्यांच्या घरी जेवतात वैगरे ब्राह्मण मंत्र्यांना चांगले माहित होते कि शिवराय सुद्धा लहानपणी तेच करायचे पण प्रयत्न करावा म्हणून त्यांनी राजांकडे तक्रार केली आणि राजे संभाजी राजे यांच्याकडे आले त्यांना सांगू लागले बाळराजे आम्हाला अशी माहिती भेटली आहे कि आपण अस्पृश्य समजाच्या लोकांच्या घरी जाता जेवता खरे आहे का संभाजी राजे यांनी सुद्धा हो म्हटले व शिवराय आपल्या या भावी राजाच्या वाट चालीबद्दल खुश झाले . संभाजी राजे यांना वाटले कि राजे नाराज होतील म्हणून ते गंभीर होवून शांत उभे राहिले शिवरायांनी संभाजी राजे यांना जवळ घेतलं आणि म्हटले बाल राजे रयतेच्या राजाचे खरे स्थान हे रयतेत असते रयतेच्या सुखा दुःखात सहभागी होणे हे राजाचे काम असते जे राजे महालात राहतात आणि त्यांची रयत हि झोपडीत राहते आणि जे राजे रयतेच्या झोपडीपर्यंत जातात ते राजे रयतेला महालात नेवून बसतात आणि राजे रयतेचे अश्रू पुसणे हे राजाचे कर्तव्य असतेच पण त्या रयतेच्या डोळ्यात अश्रू येत कामा नये हे राजाचे आद्य कर्तव्य आहे हे नेहमी स्मरणी असावे राज्य करणे हा नंतरचा भाग आहे तुम्ही अस्पृश्य लोकांच्या घरी जाता अशा लोकांना आपले समजता त्यांना आपलेसे करता हि स्वराजाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे तुमचा हा जनसंपर्क वाढवणे हे राज्य सामान्य रयतेचे असून तुम्ही आम्ही हे फक्त त्यांचे पालक आहोत मालक नाही रयतेमध्ये राजाप्रती विश्वास उत्पन्न करणारा रयतेला समानतेची वागणूक देणारा निर्भय जीवनाची हमी देणारा तुमचा कार्यक्रम चालू ठेवा तुमचा अश्व योग्य दिशेने चालला आहे त्याचा वेग वाढवा
अजुन एक राजे आमच्या आऊसाहेब आणि आपल्या मोठ्या आऊसाहेब यांनी आम्हास जे सांगितले होते राजे तुम्हास आम्ही तेच सांगतो आहोत या राज्यातील वतनदार आणि ब्राह्मण मंडळी प्रसंग आला तर धन्याशी बेईमानी करतात थोड्याश्या अमिषाला बळी पडतात परंतु मरेपर्यंत निष्ठेने साथ देतात ती हि लोक आज आपल्या स्वराज्यातील जे किल्ले बांधले ते याच लोकांनी किल्ले बांधताना कोणत्याही संपत्तीची आस न धरता घामाच्या धारा त्या किल्ल्यावर शिंपल्या त्या याच लोकांनी किल्ले बांधताना लागणारे पत्थर घडविताना छिन्नीने रक्ताळलेले हात याच कष्टकरी लोकांचे आहेत त्यांच्या बलिदानामुळे आज एक एक बुरुज अजिंक्य झालेला आहे
बाळराजे अजून एक आऊसाहेब नेहमी सांगतात कि इमानाने काम करणे हे यांच्या स्वभावातील एक दोष आहे राजे या स्वराज्यासाठी जास्त कष्ट करणारा समाज हा महार आहे ह्या लोकांचे इमान कोणालाच विकत घेता आले नाही अजून याच लोकांच्या नावाने हा महाराष्ट्र आहे राजे या लोकांची निष्टा वादातीत आणि पराक्रम अतुलनीय आहे आणि म्हणून राजे आमच्या किल्ल्याची किल्लेदारी जास्त हि याच समाजातील लोकांना आहे कारण राजे ब्राह्मण किल्लेदार एकवेळ आमिषापोटी या भीतीपोटी किल्ला देवून टाकतील पण राजे हे लोक ना हि संपत्तीला आपले मानतात आणि नाही भीती भयाला नाही मरणाला त्यामुल राजे आज आपले गड किल्ले मजबूत आहेत आणि राजे आपल्या गोदर सुद्धा जे किल्ले बांधले गेलेत ते सुद्धा याच लोकांनी बांधले आहेत म्हणून प्रत्येक किल्ल्यावर नागाचे चिन्ह कोरलेले असते आणि राजे आपण हि याच नागाचे चिन्ह गडावर कोरत असतो राजे जेव्हा जेव्हा या स्वराज्याचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा तेव्हा प्रथम महार लोकांचा गौरव होईल मग इतर लोकांचा राजे हे लोक थेट नाग लोकांच्या वंशाची आहेत राजे या महाराष्ट्रावर एक वेळी या लोकांचेच राज्य होते त्यांची राजधानी आज हि नागपूर म्हणून आहे राजे पण या पराक्रमी नागवंशीय लोकांना इथल्या स्वार्थी धर्मपंडितांनी अस्पृश्यतेचा शिक्का माथी मारून इतिहास कलंकित केला
राजे तो कलंक पुसून काढण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे आऊसाहेब सुद्धा आम्हाला अनेकवेळा हि गोष्ट सांगितली आहे ज्यांनी या देशातून समतेचा अहिंसेचा संदेश देणारा बुद्धाचा धम्म संपवला राजे ते लोक आपले स्वराज्य हि संपवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत यांची निष्टा या मातीवर येथील लोकांवर नसून त्यांना गुलाम करण्यात आणि त्यांचे शोषण करण्यात राहिलेली आहे म्हणून ते येन केन प्रकारे स्वराज्याला विरोध करत आले आहेत कोण ;कोठले आदिलशाह मोगल इंग्रज पोर्तुगीज यांना आपले वाटत आहेत आणि इथली लोक यांना परकीय वाटत आहेत यांच्या विरोधाची पर्वा आपण करू नये राजे यांच्या प्रतीक्रांतीवादी हालचाली बाबत मात्र दक्ष रहा व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी हे रयतेचे राज्य बुडवण्याचा प्रयत्न करतील वेळ आली तर सर्वसामान्य स्वराज्यासाठी प्राण देतील पण हे स्वार्थी लोक गनिमाला सामील होवून आपला स्वार्थ साधतील आणि आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतील
राजे सर्व सामान्य रयतेच्या भरवश्यावर आदर्श कारभार करू शकता आणि हे राज्य राखू शकता जैसा आम्हास आमच्या आऊसाहेब यांचा पूर्ण पाठींबा होता तैसेच आमचासुद्धा ठाम पाठींबा आहे आपण वेगाने हे काम वाढवावे आम्ही सर्व सैन्यास मावळा म्हणतो कारण जातीचा उल्लेख नामोनिशान मिटवणारा हाच तो शब्द इतिहास घडावेल मानवमुक्तीचा संदेश देईल मानवाला गुलामीतून मुक्त होण्यास अखंड प्रेरणा देईल
शिवरायांचा अजून एक दाखला देता येईल ती म्हणजे प्रतापगड चे बांधकाम पूर्ण झाल्यावर हिरोजी इंदुलकर यांनी गडावर तुळजा भवानीचे मंदिर बांधण्यास घेतले मंदिर बांधून पूर्ण हि झाले आणि मंदिराच्या उद्घाटनाची वेळ आलि होती ते शिवरायांच्या हातून झाले पाहिजे म्हणून शिवराय यांना उद्घाटना साठी बोलावण्यात आले गडावर मंदिर बांधले ते फक्त श्रद्धेसाठी सैनिकांची श्रद्धा होती म्हणून महाराजांनी कधी त्याला सार्वजनिक महत्व दिले नाही किंवा तसा कोणता उत्सव देखील केला नाही महाराज मावळ्यांना त्यांच्या श्रद्धा पाळावयास त=देत असत मात्र अंधश्रद्धेला अजिबात थारा देत नव्हते महाराज पक्के विज्ञानवादी आणि तर्कवादी होते
या उद्घाटन दिनाच्या दिवशी महाराज मासाहेब यांना घेवून प्रतापगडावर आले नवीन बांधून झालेल्या गडावर राजांची करडी नजर असे आणि मंदिराच्या उदघाटन दिवशी राजे यांची नजर आपल्या मावळ्यांवर पडली तर मंदिराचे व मूर्तीची घडवणूक करणारे साईनाक महार राजांनी पहिले तर साईनाक आहेत राजांनी साइनाक महार यांना जवळ बोलावले आणि भवानी देवीच्या पालखीला खांदा द्यायला सांगितले पण त्यावेळी विश्वनाथ भट हडप यांनी राजांना सांगितले कि महाराज हि अस्पृश्य माणसे यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल म्हणून विश्वनाथ भट याने साइनाक यांना थांबायला सांगितले आणि पालखीला पुढे जा सांगितले असता राजे कडाडले पालखी क्षणभर देखील पुढे सरकता कामा नये व विश्वनाथ भट यांस सांगितले कि विश्वनाथ भट काय म्हणालात आपण या लोकांच्या सावलीने देवीची मूर्ती भंग पावेल एवढी ताकद आहे यांच्या सावलीत भट इथे राजांनी या लोकांनी ज्यांची सावली पडते म्हणून विटाळ होतो त्या सावलीला शक्तिमान आहे का म्हणून सांगितले . राजे म्हणत आहेत आहो विश्वनाथ भट ऐसे असते तर अफजल खान याने यांच्याच सावलीचा वापर करून सर्व देवांच्या मुर्त्या फोडल्या नसत्या का त्याने सुतकी आणि हातोडे कशाला वापरले असते
आणि आपण ज्या देवीची मूर्तीची प्राण प्रतिष्टापणा करणार आहोत ती मूर्ती आणि हे मंदिर कोणी बांधले एकेक दगडाला छन्नि हातोड्याने आकार कोणी दिला याच हातानी ना यांच्याच हातून हे सारे घडले असता त्यांचा क्रीत्येकदा त्या मूर्तीस स्पर्श झाला असेल आता जर का याच हातानी सर्व काही केले असेल तर त्याच हातानी या देवीची मूर्तीच्या प्रतिष्ठापना का करू नये असा सवाल त्यांनी पुजाऱ्य ला विश्वनाथ भट याला केला त्यावर भट निरुत्तर झाला महाराज म्हणाले अरे हि तर शुद्ध बेईमानी आहे अस्पृश्यांनी घडविलेले मंदिर चालते मूर्ती चालते परंतु त्यांची सावली पडली तर मंदिर व त्याचे पावित्र्य भंग पावते ज्यांच्या घामाने आणि रक्ताने हा देव घडला तो त्यांच्या सावली पडल्याशिवाय का आणि त्यांचा स्पर्श झाल्याशिवाय घडू शकला असता का जे लोक देवाला घडवण्याचे काम करतात त्याच लोकांना तुम्ही देवाचे दर्शन घेण्यावाचून वंचित ठेवता हे योग्य नव्हे विश्वनाथ भट देव घडविण्यात तुमचे योगदान काय आहे तर शून्य तरी हि तुम्ही देवावर हक्क सांगून झोळी भरायला मात्र पुढे येत आहात हि वृत्ती म्हणजे मानवी सभ्यतेला काळिमा फासणारी आहे . या साइनाक पुढे या आणि मूर्तीच्या पालखीला खांदा द्या आणि महाराजांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्टा साइनाक यांच्या हातून केली पण इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी कधी सांगितले नाही महाराजांनी तर अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्या लोकांकडून देवीच्या मूर्तीची प्रतीष्टापणा करून एक नवा समानतेचा संदेश या देशास दिला आणि महाराज यांनी सामाजिक रणांगणातील लढाई जिंकली होती या लढाई स पहिली म्हणणे शक्य नाही कारण या अगोदर राजे या लोकांच्या घरी जावून जेवण घेत असत एका ताटात जेवणारा राजा हा त्यावेळी एकच होता ते म्हणजे शिवराय शिवरायांनी जातीप्रथा अशी काय उलथून पडली कि ब्राह्मण मंडळी च काय जातीच्या लोकांना आपण श्रेष्ठ आहोत याचे भान राहू दिले नाही असा वचक निर्माण केला होता महाराजांनी अस्पृश्य निवारनेचे काम सर्व ठिकाणी केले आणि किल्ले गानिमांसाठी मात्र कायमचे अशक्य करून ठवले वेळप्रसंगी प्राण देतह होते प्न्ब किल्ला कधी दिला नाही फितुरीने कधी दिला नाहीच पण लढाईत सुद्धा दिला नाही . महाराजांच्या या सामाजिक सुधारणेचा किल्ले बांधणी मोहिमेतुन अस्पृश्यतेचे देशपातळीवर उच्चाटन करणारा किल्लेदार पुढे तीनशे वर्षाने जन्माला आला आणि त्याने खऱ्या अर्थाने महाराजाचांचे स्वप्न पूर्ण केले त्या स्वयंपूर्ण आणि हुशार किल्लेदाराचे नाव होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हजारो वर्षापासून चालत आलेल्या गुलामगिरीच्या भिंती पाडल्या गेल्या भूमिपुत्रावरील परकीयांचे आक्रमण दूर लोटले गेल आणि मुलनिवाशी बहुजन समाजाला त्यांचा हक्क लागला आणि याच गोष्टीची नेहमी आठवण म्हणून आपल्या राजाचे नाव आपल्या लेटर हेड वर हमेशा राहिले आहे पण काही लोक ते नाकारत आहे आणि त्यासाबंधीचे अप्रकाशित साहित्य लोकांपुढे येवू दिले जात नाही कारण बाबासाहेब हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात म्हणून एकीकडे हा खेळ केला जात आहे महाराजाची वतनदार यांच्यावर नजर होतीच म्हणून त्यांनी वतन खालसा केले पगारी नोकर ठेवले असे पगारी नोकर ठेवणारा राजा म्हणून नागवंशी राजा म्हणून शिवराय नागवंशी सम्राटांच्या यादीत अगदी वरचढ ठरतात महाराज वारसा प्रमाणे कोणालाच जहागिरी देत नव्हते आणि एका प्रदेशात एकच अधिकारी जास्त काल ठेवत हि नसत
महाराज यांनी आपल्या सैन्यात जे खाजगी पथक होते त्याचा प्रमुख नार नाक याची निवड केली शिवरायांनी समुद्रावर आरमार बांधून समुद्र उल्लघन या बंदिस प्रथम तडा दिला आणि समुद्रावर पहिले वर्चस्व बांधल आणि इतक प्रबळ बांधले कि दर्यावर हुकुमत फक्त आणि फक्त राजांची होती असे शिवरायांच्या कार्याची थोडक्यात माहिती अशी अनेक उदाहरणे आहेत अनेक प्रसंग आहेत कि शिवरायांची जाती फेकून देण्यास फार मोलाची कामगिरी केली म्हणून आज शिवराय इतिहासात अमर आहेत

देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें
(PAGE NO -01-02)
प्रबोधनकारांची स्पष्ट छाप असणारं हे पुस्तक. असं पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही, होण्याची शक्यताही नाही. ब्राम्हणवादी व्यवस्थेवरचा हा घणाघात प्रत्येक विचारी व्यक्तीने वाचलाच पाहिजे, असा आहे. यातील अनेक मतं स्फोटक आहेत, पण ती वाचल्यावर त्यावर टीका होऊ शकते पण कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. ही छोटीशी पुस्तिका अनेक अर्थांनी क्रांतिकारी ठरली.
देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें कोणतीहि वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें पडतें. पण तें उलगडणें फारसें कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. कालचें मूल सदा सर्वकाळ मूलच रहात नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेंहि अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि अवघ्या १८ वर्षांच्या अवधींत तेंच गोजिरवाणें मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेंत स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. जेथें खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथें मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुनें ते सोनें ही म्हण भाषालंकारापुरती कितीहि सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारांत विकल्या जाणे कधींच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत.
निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी कांटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही. पण त्याच्या भरधांव गतीपुढें कोणी आडवा येतांच छाटायला मात्र ती विसरत नाहीं. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळीं एखाद्या रोग्याला मृत्यूमुखांतून ओढून काढील. पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षेवांचून सुटायचा नाहीं. पूर्वी कोणेकाळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणा-या किंवा असणा-या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. अर्थात् असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार, हें सांगणें नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गाडगे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अझून वाटतें कीं हिंदू समाज अझून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतानें सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी `द्वैतांतच अद्वैत आहे’ म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काहीं कमी आढळत नाहींत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंताना पूर्ण कळलेली आहे. `द्वैतांतच अद्वैत’ अजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदु समाजाचें भवितव्य अजमवण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हाला धरायला नको. सभोंवार परिस्थितीचा
जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्वल नाहीं, असें स्पष्ट नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत.
निराशाजनक अशाहि अवस्थेंत हिंदुसमाज जगविण्याचे कांहीं राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचविणें हेंच वास्तविक प्रबोधनाचें आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणें मोहरी एवढी गोळी आणि बालदीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हांही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या (शस्त्रक्रियेच्या). पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहींतर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटणीं काढे निकाढे, पुराणप्रवचनांच्या, लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षांची वातविध्वंसक नारायण तेलें आहेतच. बसा चोपडीत जन्मभर! आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय – वसतिस्थान – ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव `चराचर व्यापुनि’ आणखी वर `दशांगुळें उरला’. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहांत किंवा ताजमहालांत जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा `चराचर व्यापूनी दशांगुळें उरलेल्या’ देवाला सारें जग ओसाड चाकून हिंदूंच्या देवळांतच ठाणें देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता नकळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवा-यांत कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं. याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच.
कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड-माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळें आणि देव यांची आज कशीं विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वांत कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणें जरूर आहे. यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेंच इजिप्त आणि मेसापोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपानें समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक गुरेंढोरें पाळून, आज
(PAGE NO -01-02)
प्रबोधनकारांची स्पष्ट छाप असणारं हे पुस्तक. असं पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही, होण्याची शक्यताही नाही. ब्राम्हणवादी व्यवस्थेवरचा हा घणाघात प्रत्येक विचारी व्यक्तीने वाचलाच पाहिजे, असा आहे. यातील अनेक मतं स्फोटक आहेत, पण ती वाचल्यावर त्यावर टीका होऊ शकते पण कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. ही छोटीशी पुस्तिका अनेक अर्थांनी क्रांतिकारी ठरली.
देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें कोणतीहि वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें पडतें. पण तें उलगडणें फारसें कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. कालचें मूल सदा सर्वकाळ मूलच रहात नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेंहि अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि अवघ्या १८ वर्षांच्या अवधींत तेंच गोजिरवाणें मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेंत स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. जेथें खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथें मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुनें ते सोनें ही म्हण भाषालंकारापुरती कितीहि सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारांत विकल्या जाणे कधींच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत.
निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी कांटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही. पण त्याच्या भरधांव गतीपुढें कोणी आडवा येतांच छाटायला मात्र ती विसरत नाहीं. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळीं एखाद्या रोग्याला मृत्यूमुखांतून ओढून काढील. पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षेवांचून सुटायचा नाहीं. पूर्वी कोणेकाळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणा-या किंवा असणा-या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. अर्थात् असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार, हें सांगणें नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गाडगे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अझून वाटतें कीं हिंदू समाज अझून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतानें सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी `द्वैतांतच अद्वैत आहे’ म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काहीं कमी आढळत नाहींत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंताना पूर्ण कळलेली आहे. `द्वैतांतच अद्वैत’ अजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदु समाजाचें भवितव्य अजमवण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हाला धरायला नको. सभोंवार परिस्थितीचा
जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्वल नाहीं, असें स्पष्ट नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत.
निराशाजनक अशाहि अवस्थेंत हिंदुसमाज जगविण्याचे कांहीं राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचविणें हेंच वास्तविक प्रबोधनाचें आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणें मोहरी एवढी गोळी आणि बालदीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हांही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या (शस्त्रक्रियेच्या). पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहींतर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटणीं काढे निकाढे, पुराणप्रवचनांच्या, लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षांची वातविध्वंसक नारायण तेलें आहेतच. बसा चोपडीत जन्मभर! आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय – वसतिस्थान – ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव `चराचर व्यापुनि’ आणखी वर `दशांगुळें उरला’. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहांत किंवा ताजमहालांत जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा `चराचर व्यापूनी दशांगुळें उरलेल्या’ देवाला सारें जग ओसाड चाकून हिंदूंच्या देवळांतच ठाणें देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता नकळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवा-यांत कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं. याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच.
कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड-माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळें आणि देव यांची आज कशीं विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वांत कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणें जरूर आहे. यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेंच इजिप्त आणि मेसापोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपानें समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक गुरेंढोरें पाळून, आज

kaash
काश.....!
तु भी इन्सान होता मै भी इन्सान होता !
तु भी इन्सान होता मै भी इन्सान होता !
ना मस्जिद आजान देती, ना मंदिर के घंटे बजते
ना अल्ला का शोर होता, ना राम नाम भजते
ना हराम होती, रातों की नींद अपनी
मुर्गा हमें जगाता, सुबह के पांच बजते
मुर्गा हमें जगाता, सुबह के पांच बजते
ना दीवाली होती, और ना पठाखे बजते
ना ईद की अलामत, ना बकरे शहीद होते
ना ईद की अलामत, ना बकरे शहीद होते
तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता....
…….काश कोई मजहब ना होता....
…….काश कोई मजहब ना होता....
ना अर्ध देते , ना स्नान होता
ना मुर्दे बहाए जाते, ना विसर्जन होता,
ना मुर्दे बहाए जाते, ना विसर्जन होता,
जब भी प्यास लगती , नदिओं का पानी पीते
पेड़ों की छाव होती , नदिओं का गर्जन होता,
पेड़ों की छाव होती , नदिओं का गर्जन होता,
ना भगवानों की लीला होती, ना अवतारों
का नाटक होता
ना देशों की सीमा होती , ना दिलों का
फाटक होता,
का नाटक होता
ना देशों की सीमा होती , ना दिलों का
फाटक होता,
तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता.....
…….काश कोई मजहब ना होता....
…….काश कोई मजहब ना होता....
कोई मस्जिद ना होती, कोई मंदिर ना होता,
कोई दलित ना होता, कोई काफ़िर ना ,होता
कोई दलित ना होता, कोई काफ़िर ना ,होता
कोई बेबस ना होता, कोई बेघर ना होता,
किसी के दर्द से कोई बेखबर ना होता,
किसी के दर्द से कोई बेखबर ना होता,
ना ही गीता होती , और ना कुरान होता,
ना ही अल्ला होता, ना भगवान होता,
ना ही अल्ला होता, ना भगवान होता,
तुझको जो जख्म होता, मेरा दिल तड़पता.
ना मैं हिन्दू होता, ना तू मुसलमान होता,
ना मैं हिन्दू होता, ना तू मुसलमान होता,
तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता |
Subscribe to:
Posts (Atom)